शेअर मार्केटच का ?
- Sensex आज १००० पॉइंट्स ने पड़ले ,शेयर मार्केटमध्ये सध्या खुप चढउतार आहे, शेअर मार्केट ने उच्चांक घाटला अश्या बऱ्याच बातम्या आपण T.V अणि Newspaper ला एकत असतो. या बातम्या ऐकल्यावर आपल्याला वाटत असेल कि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक का करावी, चला तर मग समजून घेऊया.
१. गुंतवणुकीची साधने - शेअर मार्केट मध्ये रिटर्न्स हे बाकीच्या गुंतवणुकीच्या साधनांपेक्षा जास्त मिळतात . जर तुम्ही FD (Fixed Deposite) मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला ७- ८ टक्के रिटर्न्स भेटतात त्यात पण Tax द्यावा लागतो म्हणजे ५- ६ टक्के रिटर्न्स तुम्हाला मिळतात . सोन्यामध्ये (Gold) पण सोने घेतल्यावर ते विकताना त्यातून कमी पैसे मिळतात कारण त्यात Labour Charge असतो आणि मोडी पण लागते. PPF (Public Provident Fund) मध्ये तुम्हाला ८% मिळतात अन पण Tax Free पण हे पण पुरेशे नाही .
२. रिटर्न्स - शेअर मार्केट मध्ये १० - १५ % रिटर्न्स मिळतात त्यामुळे आजकाल लोक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत आहेत. पण यामध्ये Risk हि तेव्हडीच आहे. परंतु अभ्यासाच्या मदतीने आपण हि Risk कमी करू शकतो.
३. लोकसंख्या - भारताची लोकसंख्या १३३ करोड़ आहे अणि त्यातील 2 % लोक शेअर मार्केट करतात. म्हणजेच २६.६० लाख लोक शेअर मार्केट मध्ये करतात . तीच संख्या अमेरिकेमध्ये ५०% एवढी आहे म्हणून अमेरिका आपल्या पुढे आहे.
४. अर्थव्यवस्था (Economy) - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्याचा फायदा म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये (Economy) मध्ये पैसा फिरत असतो त्यामुळे कंपनी ची Growth होते सरकारला पण मिळतात आणि अर्थव्यवस्था पण सुधारते.५.महागाई (Inflation ) - आजकालचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे महागाई (Inflation ). भारताचा सरासरी (Average ) दर हा ७.७ % एवढा आहे जर तुम्हाला ७-८% रिटर्न्स मिळत असेल तर तुमच्या पैशाची किंमत हळूहळू कमी होत चालली आहे.
![]() |
| Inflationn |
त्यामुळे सर्वांनी शेअर मार्केट कसे काम करते हे शिकले पाहिजे आणि त्यात गुंतवणूक केली पाहिजे.
Blog कसा वाटला कमेंट मध्ये कळवा.
धन्यवाद ....

Khup chan....
ReplyDelete